नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सध्या राज्यातील ज्वलंत मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण
काल रात्री रात्र जागून सरकारने मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या केल्यात मान्य? पहा संपूर्ण यादी.
मनोज जरांगेंसह लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला.
मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.